श्लोक
धनानि भूमौ पशवश्र्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने।
देशद्रोहियों परलोकमागे॔ कमो॔नुगो गुच्छों जीव एक:ll
भावार्थ
धन फक्त भूमी वरच ,पशु गोठ्यात, पत्नी घरमध्ये आणि संबंधी स्मशानापर्यंत साथ देते. स्वतःचे शरीर चितेवर राहून जाते.
फक्त आणि फक्त “कर्म” आपले परलोकात सोबत सोबत राहते.
श्लोक
मा करु धनजनयौवनगर्वं हरति निमेषात्काल: सर्वम्।
मायामयमिदाखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा।।
भावार्थ
धन,जन आणि यौवन यावर कधीच घमंड करू नये.
कारण काळ या तिघांना छिनून घेतो.
तेव्हा या मायेला सोडून, ज्ञान मिळवून, ब्रह्म पदामध्ये प्रवेश करावा.