श्लोक
मा करु धनजनयौवनगर्वं हरति निमेषात्काल: सर्वम्।
मायामयमिदाखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा।।
भावार्थ
धन,जन आणि यौवन यावर कधीच घमंड करू नये.
कारण काळ या तिघांना छिनून घेतो.
तेव्हा या मायेला सोडून, ज्ञान मिळवून, ब्रह्म पदामध्ये प्रवेश करावा.