सुखानंदकारी निवारी भयाते,
जगी भक्ती भावे बजावे।
तयाचे विवेके तजावा अनाचार हेवा l
प्रभाते मनी रामचितीत जावा ll
भावार्थ:
भगवंत हा सुख आनंद देणार आहे तो भय निवारण करतो म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने बजावे विवेक धारण करून अनाचार सोडावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करा करावे.